एक विद्यार्थी असा होता की तो शंकाच जास्त काढायचा आणि त्यातल्या कुशंकाच जास्त असायच्या. तो गुरूला नेहमी म्हणे, ‘मला परमेश्वराचे दर्शन लवकर घडवा. तुम्ही पक्षपाती आहात. माझ्यापेक्षा माझ्या गुरु बंधूला ज्ञान जास्त देता.’ मग त्याला म्हणे एक मार्ग दाखवला त्याच्या गुरूने. नदीवर स्नानाला गेले असताना नदीत बुडवून ठेवला थोडावेळ ! त्यावेळी त्याचा तडफडाट सुरु झाला. […]
READ MOREमहर्षी अगस्तीचे वास्तव्य दंडकारण्यातील एका आश्रमात होते. तेथे एकदा श्रीराम त्यांच्या दर्शनासाठी गेले असता त्यांनी विचारले, “हे एवढे मोठे वन पशुपक्षीविरहित निर्जन, शून्य व भयंकर कसे बनले?” या प्रश्नाचे उत्तर देताना अगस्तींनी दंडकारण्याची उत्पत्ती कथा सांगितली ती अशी- सत्ययुगात इक्ष्वाकू नावाचा धर्मपरायण राजा होता. त्याने अनेक यज्ञ केले. त्याच्या अनेक पुत्रांपैकी सर्वांत धाकटा हा शूर, […]
READ MOREकुरुक्षेत्रावर कौरवपक्षाकडील रथी-महारथींशी प्राणपणाने झुंज देऊन वीरमरण पत्करणारा अभिमन्यू हा अर्जुन आणि सुभद्रा यांचा मुलगा होता. तो अर्जुनासारखाच शूर होता. त्याला सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांचे सखोल ज्ञान होते. त्या बालवीराने दाखवलेल्या शौर्याची तुलनाच होऊ शकत नाही. कौरव-पांडवांचे युद्ध झाले, त्या वेळी द्रोणाचार्य कौरवांचे सेनापती होते. पांडवांच्या सेनेकडून सतत पराभव पत्करावा लागल्यामुळे ते दु:खी होते. पांडवांचा पराभव […]
READ MOREएकेकाळी इंग्रजांचे राज्य होते. एके ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यानंतर पुरुषमंडळी बाहेर पडली. स्त्रियाही बाहेर पडत होत्या. तेवढ्यात दोन गोरे आरक्षक दारू प्यालेल्या अवस्थेत स्त्रियांच्या द्वारासमोर येऊन उभे राहिले. वायफळ बडबड करत त्यांनी स्त्रियांचा मार्ग अडवला. त्यामुळे त्या स्त्रियांना बाहेर पडता येईना. त्यांच्या घरची मंडळी त्यांची वाट पहात त्याच द्वारासमोर उभी होती; परंतु त्या […]
READ MOREलंकेचा राजा रावण याला भेटण्यासाठी एकदा नारद गेले होते. तेव्हा मोठ्या गर्वाने रावणाने आपल्या सामर्थ्याचे वर्णन केले; परंतु नारदांनी त्याला सूर्यवंशातील दशरथ- कौसल्या यांचा पुत्र श्रीरामचंद्र यांच्या हातून तुझा मृत्यू आहे असे सांगून सावध केले. या भविष्याची सत्यता पडताळण्यासाठी रावण ब्रह्मदेवांना भेटला. त्यांनी हे खरे असल्याचे सांगून आजपासून तिसर्या दिवशी दशरथ कौसल्येचा विवाह कोसल देशाच्या […]
READ MORE‘एका साधूकडे एक जिज्ञासू तरुण गेला आणि त्याने त्याला विचारले, ‘‘महाराज मुक्ती मिळण्यासाठी वनात जायला हवे का ?’’ साधू म्हणाला, ‘‘असे कोण म्हणतो ? तसे असते, तर जनक राजाला राजवैभवात राहूनही जी मुक्ती मिळाली, ती मिळाली असती का ?’’ साधूचे हे उत्तर ऐकून तो जिज्ञासू तरुण निघून गेला. थोड्या वेळात दुसरा एक जिज्ञासू त्या साधूकडे […]
READ MOREकौशिकी नदीच्या तीरावर अत्यंत रमणीय अशा निसर्गसुंदर ठिकाणी शमीक ऋषींचा आश्रम होता. शमीक ऋषी महान तपस्वी आणि परोपकारी वृत्तीचे होते. अनेक ऋषिकुमार त्यांच्याकडे वेदाध्ययनासाठी राहात होते. शमीक ऋषींचा मुलगा शृंगी हाही त्या ऋषिकुमारांतच व्रतस्थ राहून अध्ययन करीत होता. एके दिवशी ते सर्व ऋषिकुमार त्या उपवनात होमासाठी समिधा आणण्यास गेले होते. त्यांच्या बरोबर शृंगीही गेला होता. […]
READ MOREएका गावात एक राजा राहत होता. तो देवभक्त होता. त्या गावात एक शंकराची पिंडी होती. त्याचा एक पुजारी होता. तोही श्रद्धेने, मनोभावे देवाची पूजा आणि सेवा करायचा. त्याला अधून मधून देवदर्शन होत असे. राजा रोज देवळात जायचा. देवासाठी सोन्याच्या ताटातून जेवण पाठवायचा. देवासाठी दानधर्म करायचा. राजाला वाटायचे, मी देवासाठी इतके करतो, तरी मला देवदर्शन का […]
READ MOREएकदा एक साधू तीर्थाटन करत एका गावामध्ये आले. गावाबाहेर एक मारुतीचे देऊळ होते, तेथे ते राहू लागले. एक-दोन दिवस झाल्यावर हळूहळू गावातील मंडळी साधूमहाराजांकडे येऊ लागली. प्रतिदिन येण्या-जाण्यामुळे गावातील लोकांची त्यांच्याशी बरीच जवळीक निर्माण झाली. लोक त्यांना अध्यात्मविषयक शंका विचारू लागले. प्रपंचातील अडचणी सांगू लागले. तेही त्या सर्वांना योग्य उत्तरे देऊन त्यांचे समाधान करू लागले. […]
READ MOREएका गुरूकडे एक शिष्य रोज यायचा आणि म्हणायचा मला गुरुपदेश द्या. त्यावेळी गुरु म्हणायचा, ‘उद्या ये.’ तो उद्या आला की म्हणायचा, ‘उद्या ये.’ असे दहा दिवस झाल्यावर शिष्य म्हणाला, ‘द्या ना गुरुपदेश !’ त्यावेळी ते म्हणाले, ‘एकटा येरे, किती जणांना बरोबर आणतोस?’ तेव्हा तो चपापला. कारण कोणीच नसायचे बरोबर. दुसऱ्या दिवशी तेच ! तिसऱ्या दिवशी […]
READ MORE© Copyright 2021 Techedu.in
Learning Can be fun............